मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
हेअर स्पा करण्यासाठी आलेल्या महिला ग्राहकाच्या मानेवर व कानात गरम पाणी पडल्याने तिला झालेल्या जखमांचा भुर्दंड आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या होम सलून प्रा. लि. ला भरावा लागला. ...
कोट्यवधी रुपये खर्च करून, मुंबईत विविध ठिकाणी स्कायवॉक उभारले गेले. त्यामुळे अनेक कंत्राटदार कोट्यधीश झाले. मात्र 'पादचा-यांच्या सोयीसाठी' उभारण्यात आलेल्या स्कायवॉककडे पादचा-यांनी पाठ फिरवल्याचे सध्याचे चित्र आहे. ...
मुंबईला होर्डिंगमुक्त करण्यासाठी पालिका प्रशासनाने तयार केलेल्या धोरणामुळे राजकीय बॅनर्सवरही निर्बंध येणार आहेत. मात्र आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या काळात ही बंदी मारक ठरू शकते. ...
अपु-या जलसाठ्यामुळे महापालिकेने १० टक्के पाणीकपात जाहीर केली आहे. याने मुंबईत पाणीबाणी निर्माण झाली आहे. मलजल प्रकल्पाच्या प्रक्रियेतून शुद्ध होणारे दोन हजार दशलक्ष लीटर पाणी अद्याप मुंबईकरांच्या घागरीत पडलेले नाही. ...