मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
एलटीटी ते झुसीसाठी ६ विशेष मेल, एक्स्प्रेस आहेत. ०१०८७ विशेष गाडी १६, २३ आणि ३० जानेवारी रोजी एलटीटीवरून मध्यरात्री १२ वाजून ४५ मिनिटांनी सुटणार असून ही गाडी दुसºया दिवशी दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी झुसीला पोहोचेल. ...
वस्त्रोद्योग धोरणाच्या धर्तीवर काजू प्रक्रिया उद्योगासाठी नवीन धोरण लवकरच जाहीर करणार असल्याचे आश्वासन राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काजू उद्योजकांच्या शिष्टमंडळाशी बोलताना दिले. यामुळे काजू व्यवसायाला आलेली मरगळ आता दूर होण्याची आशा निर ...