मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
तिसऱ्या फेरीच्या सामन्यात चौथा मानांकित टाटा स्पोर्टस् क्लबच्या आविष्कार मोहितेने तीन गेम रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत शिवताराच्या उदय मांजरेकरची झुंज १९-२५, २५-२०, २५-१४ अशी मोडीत काढत आपले वर्चस्व सिद्ध करत चौथी फेरी गाठली. ...