मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
कोस्टल रोड प्रकल्पाचे काम १३ आॅक्टोबर २०१८पासून महापालिकेने सुरू केले. दरम्यान, पर्यावरणप्रेमी, कोळी बांधवांच्या याविरुद्ध आणि न्यायालयीन प्रक्रियांमुळे हे काम काही काळ बंद होते. ...
के (पूर्व) व आर (मध्य) वॉर्डमध्ये विशेषकरून इमारतींमध्ये कोरोना वाढत असून पी (उत्तर) वॉर्डमध्ये 5० टक्के इमारती व 5० टक्के स्लममध्ये प्रामुख्याने पठाणवाडी, सोमवार बाजार व वर्लप इस्टेट या ठिकाणी कोरोना वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. ...
दुर्घटनेची माहिती मिळताच, मुंबई अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. दुर्घटनेत सुचित कौर नावाच्या महिलेचे पाय आणि डोक्याला मार लागला. मात्र, सुदैवाने जीवितहानी झाली नाही. ...