मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Arnab Goswami : उद्या दुपारी ३ वाजता अर्णब यांच्या जामीन अर्जावर पुन्हा सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे सध्यातरी अर्णव गोस्वामींना अंतरिम दिलासा नाहीच असं म्हणावं लागेल. ...
Earthquake :घरांची विक्री होत नाही ही सबब संयुक्तिक प्रकल्पात गुंतवणूक करणा-या ग्राहकांना त्यांच्या रकमेचा परतावा व्याजासह देण्याचे करण्याचे आदेश महारेराने दिले आहेत. ...
मराठी रंगभूमीवर कार्यरत असलेले प्रकाशयोजनाकार श्याम चव्हाण यांनी देहदानाचा निर्णय घेत, दोनच दिवसांपूर्वी त्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करत समाजापुढे प्रकाशमय आदर्श ठेवला आहे. ...