मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Varun Sardesai : राम कदम यांनी आरोपींना सोडवण्यासाठी पोलिसांना फोन करण्याचा प्रकार समोर आल्यानंतर आज युवासेनेने मुंबईत आंदोलन करण्याची तयारी केली आहे. ...
जून २०२० मध्ये मालाडमध्ये पार्किंगच्या वादावरून दोन गटात भांडण झालं होतं. ज्यात एक आरोपी मोहम्मद सादिकने भांडणादरम्यान २४ वर्षाच्या अल्ताफ शेखची हत्या केली होती. ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पशुसंवर्धन व इतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक सायंकाळी घेतली. त्यानंतर राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांची गर्दी पाहता लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. चाकरमान्यांना कामावर जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते, अत्यावश्यक सेवा वगळता इतर कर्मचाऱ्यांना लोकल बंद असल्याने रस्ते वाहतुकीवरही त्याचा परिणाम ...
खगोल व गणिती शास्त्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या प्रा. शशिकुमार चित्रे यांचे आज निधन झाले. मुंबई येथे कोकिलाबेन अंबानी रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ...