आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Crime News: सेक्टॉर्शनच्या जाळ्यात अडकल्यानंतर, प्लेबॉयच्या नोकरीच्या नादात काळाचौकी येथील तरुणाला पावणेदोन लाख रुपये गमाविण्याची वेळ ओढावली आहे. याप्रकरणी, काळाचौकी पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे. ...
Gorakhnath temple attack case: गोरखपूरमधील गोरखनाथ मंदिरावर हल्लाप्रकरणी अटकेत असलेला अहमद मुर्तजा अब्बासी याने वास्तव्य केलेल्या ठिकाणांच्या शोधात मुंबई एटीएसने सानपाडा परिसराची झाडाझडती घेतली. ...
School Bus: शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेची वेळ संपल्यानंतर ४ तास उलटूनही मुले घरी न परतल्याने सांताक्रूझमधील पोदार इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांचे पालक चिंतातूर झाले. मुलांची कोणतीच माहितीच नसल्याने पालकांनी शाळा व्यवस्थापनाकडे धाव घेतली. ...
Poddar International School Bus was Missing : अखेर मुंबई पोलीस अधिकऱ्यांना ही बस विद्यार्थ्यांसह सापडली असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान स्कूल बस नेमकी कुठे होती?, शाळेसोबत/पालकांसोबत कोणताही संपर्क का झाला नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ...