मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
महाविकास आघाडीचे सरकार कोसळताच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ज्या प्रकारे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीला फटकारले ते पाहता त्यांचेही टार्गेट नक्की आहे. भाजपने त्यांना टाळी दिलेला हात अजून सोडलेला नाही. ...
एका साथीदाराने ऐशआरामात आयुष्य काढावे आणि दुसऱ्या साथीदाराने उपेक्षिताचे आयुष्य जगावे, हे योग्य नाही. सत्र न्यायालयाने दिलेला आदेश अवाजवी आहे, असे न्या. प्रकाश नाईक यांच्या एकलपीठाने म्हटले. ...
महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या (एमसीए) वतीने जुन्या विवा महाविद्यालयात सुरू असलेल्या या स्पर्धेत कर्णधार काजल कुमारीने पुण्याच्या मेधा मठकरीला १७-१६, २५-६ असे सहज नमवले. ...
Education : मुंबईत विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची नवीन दालने उघडली असली तरी मराठी शाळा, सरकारी अनुदानित शाळा मात्र खासगीकरणाच्या लाटेत ओस पडू लागल्या आहेत. विशेषत: मराठी शाळांची पाटी कोरीच असल्याचे चित्र आहे. ...
उत्तर मुंबईतील सुमारे 25000 हजार नागरिक,उत्तर मुंबईतील सर्व आस्थापना, शाळा, महाविद्यालयातील हजारो विद्यार्थी १.२५ किलोमीटरचा अखंड तिरंगा 10000 नागरिकांनी हातात घेतला तर रॅलीत 25000 नागरिक सहभागी झाले. ...