मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai News: कामगार कल्याण योजनेचा भाग म्हणून आश्रय योजनेंतर्गत सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास करण्यात येत आहे. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून चेंबूर येथे पुनर्विकासांतर्गत आधुनिक प्री फॅब्रिकेशन (पूर्वनिर्मित) तंत्रज्ञानाचा वापर करून आणखी ५८० सद ...
Ajit Pawar Plane Crash: विमानाला झालेल्या दुर्घटनेत 'फ्लाईट अटेंडंट' पिंकी हिचाही समावेश असून, या घटनेमुळे तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील केराकत तालुक्यातील भैंसा हे पिंकीचे मूळ गाव. गेल्या पाच वर्षांपासून ...
apmc navi mumbai महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी बारामती येथे विमान अपघातात निधन झाल्याने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. ...
Water Cut in Mumbai News: मुंबई महापालिकेकडून शहरातील काही भागांमध्ये दहा टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील काही दिवस काही वार्डांमध्ये यामुळे कमी पाणी पुरवठा होणार आहे. ...
Mumbai News: आज सकाळी प्रजासत्ताक दिनानिमित्त, अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रचंड उत्साहाच्या वातावरणात, मोर्चाच्या सर्वात पुढच्या ट्रकवर राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक फडकवण्यात आला. ...