monsoon : नैऋत्य मोसमी पाऊस दरवर्षी मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतात दाखल होतो. आपल्याकडील शेती आणि ही मोसमी पावसावरच अवलंबून असते. Read More
तेर (धाराशिव) परिसरातील शेतकरी संरक्षित पाण्यावर कमी कालावधीचे पीक असलेल्या कोथिंबीर लागवडीकडे वळाले आहेत. हवामान बदलावर मात करण्याचा त्यांचा स्तुत्य उपक्रम आहे. ...
येत्या दोन, तीन दिवसांत पाऊस न आल्यास दुबार पेरण्यांची भीती शेतकऱ्यांना भेडसावत आहे. त्यामुळे खरिपाची परिस्थिती गंभीर बनू शकते, अशी भीती कृषीतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. ...