Soybean Kharedi : यंदाच्या हंगामात निसर्गाच्या प्रकोपाने सोयाबीनचे उत्पादन कमी-जास्त झाले. पिकावर नैसर्गिक संकट ओढवूनही शेतकरी धीराने उभा राहिला, मात्र सरकारी सोयाबीन खरेदी केंद्रांवरील नाफेडच्या कठोर अटींमुळे त्याच शेतकऱ्यावरच दोषारोपांचा डोंगर कोसळ ...
सोलापूर येथील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत ३४ हजार ५६४ पिशव्या, १७ हजार २८२ क्विंटल कांद्यातून १ कोटी ५५ लाख ४३ हजार ८०० रुपयांची उलाढाल झाल्याचे बाजार समिती प्रशासनाने सांगितले. ...
Banana Farmer Crisis : सोयगाव तालुक्यात केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. कापसाला पर्याय म्हणून आशेने उभी केलेली केळीची बाग आता बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे. (Banana Farmer Crisis) ...
Kapus Kharedi : अकोला जिल्ह्यात हमी दराने कापूस विकलेल्या शेतकऱ्यांमध्ये मोठी निराशा व्यक्त होत आहे. भारतीय कापूस महामंडळाने (CCI) १५ नोव्हेंबरपासून नऊ केंद्रांवर खरेदी सुरू केली असली तरी २२ नोव्हेंबरपासून दाखल झालेल्या कापसाचे चुकारे अजूनही शेतकऱ्या ...
हिवाळ्यात सर्दी-खोकल्यापासून दूर राहायचे असेल आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर चौरस आहार गरजेचा आहे. सध्या बाजारात दाखल झालेल्या भाज्या फायबर, व्हिटॅमिन सी आणि आयर्नने परिपूर्ण आहेत. ...
bajari bajar bhav हिवाळा सुरू झाल्यापासून उष्मांक जास्त असलेले धान्य व पदार्थांना मागणी वाढली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही बाजरीच्या विक्रीत वाढ झाली आहे. ...