वेताळवाडी जंगलात ८० प्रकारच्या विविध वनस्पती आणि फुले बहरली आहेत. त्यानुसार आता कास पठाराच्या धर्तीवर सोयगाव येथे मराठवाड्यातील पहिले फुल हब तयार होणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे यांनी दिली. ...
औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारी तब्बल ५१ दिवसांनंतर रूग्णसंख्येत मोठी घट झाल्याचे समाधानकारक चित्र पाहायला मिळाले. दिवसभरात १२० नव्या कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची भर पडली असून ३०३ रूग्ण उपचार घेऊन कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. ...
औरंगाबाद : शहर व परिसरातील हॉटेल्स आणि परमिटरूम ५ ऑक्टोबरपासून सुरू झाले आहेत. परंतू दोन दिवस रात्री ९ वाजेपुर्वीच हॉटेल बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले होते. त्यामुळे हॉटेल चालक संघटनेने जिल्हा प्रशासनाची भेट घेऊन वेळ वाढविण्याची मागणी केली ...
तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा वीज उपकेंद्रांतर्गत येणारी सांगवी (काटी), गोंधळवाडी, पिंपळा (खुर्द) ही तीन गावे वीज पुरवठा करणारा ट्रान्सफॉर्मर जळाल्याने मागील आठ दिवसांपासून अंधारात बुडाली आहेत. ...
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वतीने रिचार्ज शाफ्टची संकल्पना राबविण्यात आली असून, जिल्ह्यात ५५ गावांत ४३७ रिचार्ज शाफ्टमुळे जलपुनर्भरणाचा उपक्रम यशस्वीपणे राबविला जात आहे. ...
आजूबाजूच्या जिल्ह्यात कोरोनाची लागण झालेले रूग्ण थेट औरंगाबादमध्ये उपचारासाठी येत आहेत. त्यामुळे जिल्ह्याबाहेरील सुमारे १८ टक्के रूग्णांचा औरंगाबादच्या यंत्रणेवर भार पडला आहे. ...
वडील दारू पिऊन घरात भांडण करुन आईला सतत मारहाण करीत असल्याचा राग मनात धरून शिंदाळावाडी (ता. औसा) येथील दोघा भावांनी वडिलांचा खून केल्याची घटना मंगळवारी घडली. ...
हजार हेक्टरवर लागवड करण्यात आलेल्या कपाशी पिकांवर पहिल्याच वेचणीदरम्यान पानगळ सुरु झाल्याने कपाशीच्या झाडांना गळ लागून पाने झडत असल्याचा चिंताजनक प्रकार मंगळवार दि. ६ रोजी उघडकीस आला असून सोयगाव तालुक्यातील कपाशीचा हंगाम संकटात सापडला आहे. ...