पीक विमा घेतलेल्या नैसर्गिक संकटामुळे झालेल्या पीक नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी विमा कंपनीला ७२ तासांत कळविल्यानंतर ३० दिवसांत भरपाई देणे कंपनीला बंधनकारक आहे. मात्र, पीकविमा कंपनीने विविध कारणे देत सुमारे ५० टक्के शेतकऱ्यांना भरपाई नाकारल्याची माहित ...
संदीप इंजिनिरिंगमध्ये पदवीधर (Engineer Farmer) आहेत. मात्र, पदवीपर्यंतचे शिक्षण झालेले असतानाही त्यांनी नोकरीऐवजी शेतीला प्राधान्य दाखवले आहे. ज्यात त्यांनी टोमॅटोची (Tomato Farming) झिगड़ोंग पद्धतीने लागवड करत एका एकरात टोमॅटोचे पीक घेऊन लाखो रुपयां ...
आषाढ म्हणजे खरीप पिकांच्या (Kharif Crops) खते व्यवस्थापनाचा, कीड नियंत्रण करण्याचा महिना. यात शेतकरी स्वत:कडील सर्व जमापुंजी खर्च करत शेती व्यवस्थापन करत असतो. मात्र एवढ सर्व करूनही नैसर्गिक अडचणी, बाजारदर (Market rate) आदींच्या कचाट्यात शेतकरी सापडत ...
शेतीच्या उत्पादन खर्चात प्रचंड वाढ, शेतमालाला किफायतशीर भाव न मिळणे, अन्नसुरक्षेची उत्तम काळजी घेणाऱ्या पारंपरिक पिकांची उत्पादकता वाढ होण्यासाठी प्रयत्न न करणे, त्यांच्या वाणांचे संशोधन न करणे, हवामान बदलामुळे कमी-अधिक पाऊसमानाचा वारंवार फटका बसणे अ ...
नोकरीच्या मागे न लागता जर शेतीत नवनवीन प्रयोग केले तर निश्चितच शेतीतून नोकरीपेक्षा अधिक उत्पन्न सहज मिळते. याचा प्रत्यय भातोडी येथील युवा शेतकरी सोपान भोरे, नारायण जगदाळे व गणेश मोरे या तीन मित्रांच्या ड्रगण फ्रूट शेतीकडे (Dragan Fruits Success Story ...
भूजल मुल्यांकनानुसार४० ते ४५ गावांमध्ये रोजगार हमी योजनेतून वैयक्तिक सिंचन विहीर घेण्यास मनाई आहे. केवळ समूह विहिरी घेण्यास अनुमती आहे. या अटीमुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. ...
गेल्या आठ महिन्यांपासून सोयाबीनच्या दरात कोणत्याही प्रकारची वाढ होत नसल्याने शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. सोयाबीनचे दर वाढेल, या आशेवर शेतकरी मागील एक वर्षापासून सोयाबीनचे पीक घरात ठेवले आहे. ...