आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
म्हापसा : पावसाळी हंगाम अद्याप संपलेला नसताना गोमंतकातील बाजारपेठेत कैऱ्या दाखल झाल्या आहेत. कैऱ्या सर्वप्रथम बाजारात उपलब्ध करुन देण्यात ओशेल येथील आंबा व्यावसायीक समीर धारगळकर यांना पुन्हा एकदा यश आले आहे. पुढील काही दिवसात दिवाळीपर्यंत आंबा विक्री ...
नाशिकमध्ये आयोजित सभेत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे ऊर्फ भिडे गुरुजी हे न्यायालयात गैरहजर राहत असल्याने त्यांना समन्स काढण्याचे आदेश जिल्हा न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पंकजा धांडे यांनी शुक्रवारी (द ...
सध्या आंब्याच्या सीझन चालू आहे. सुरुवातीला भाव खाऊन जाणारे आंबे नंतर एक, दोन पाऊस आल्यावर उतरतात. सध्या सर्व जातीच्या, एवढेच काय आंब्यांचा राजा असलेल्या कोकणच्या हापूसचेही भावही बऱ्यापैकी खाली आले. ...
जखणगाव (ता.नगर) येथील शेतकरी बबन भागुजी कार्ले यांनी दोन हजार क्विंटल केशर आंबा सेंद्रिय पध्दतीने पिकवल्यामुळे परिसरातील गावांना या आंब्याची चांगलीच गोडी लागली आहे ...
यंदा श्रावणात मंगळागौर मोठ्या उत्साहात साजरी होणार असली तरी काही नवी गाणी गाण्याचे ठरवले आहे. गेल्या काही दिवसातील काही रसाळ घडामोडींमुळे समस्त महिला वर्गाला ‘त्या’ गाण्यांचा मोह पडला नसता तरच नवल. ...