आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
Mango Ratnagiri-कोकणातून दररोज १० ते १२ हजार पेट्या आंबा वाशी मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठविण्यात येत आहे. आवक वाढल्याने दर कमी झाला आहे. सध्या हजार ते चार हजार रुपये दराने आंबा पेटीची विक्री सुरू आहे. मात्र, कर्नाटकचा हापूस बाजारात येऊ लागला असून, मु ...
Mango Hapus Kolhapur Market News- कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत फळांचा राजा हापूसची आवक झाली आहे. आज (गुरूवारी) इब्राहिमभाई बागवान व इकबाल बागवान यांच्या दुकानात सौदा काढलेल्या सौद्यात एका हापूस आंब्याला तब्बल ६२५ रुपये दर, तर चार डझनच्या पेटील ...
देवगाव : सध्या सर्वत्र कडाक्याच्या थंडीची हुडहुडी सुरू झाली आहे. याच थंडीमुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव परिसरात आंब्याला चांगलाच मोहोर भरला आहे. यंदा आंब्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आंब्याचे उत्पादन ...
गतवर्षी कोरोनामुळे आंबा हंगामात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. उलाढाल घसरली हाेती. यावर्षी चांगली उलाढाल होईल अशी सर्वाना अपेक्षा आहे. ...