औरंगाबाद परिमंडळांतर्गत औरंगाबाद व जालना या दोन जिल्ह्यांत ३ लाख ४० हजार ८०४ कृषिपंप असून, त्यांच्याकडे २ हजार ७६१ कोटी ५७ लाख रुपये एवढी थकबाकी आहे. कृषिपंपांच्या थकीत रकमेचा बोजा कमी करण्यासाठी महावितरणने यापूर्वी अनेकदा राबविलेल्या कृषी संजीवनी यो ...
केंद्र शासनाच्या दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत २८ कोटी रुपयांची कामे जिल्ह्याला मंजूर झाली; परंतु, कंत्राटदारांच्या उदासिनतेमुळे ही कामे ठप्प पडली असून, दिलेली मुदत संपण्यास एक महिन्याचा कालावधी शिल्लक असल्याने या मुदतीत कामे करणार कशी? अस ...
प्रस्तावित वीज दरवाढ रद्द करा, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व औद्योगिक, व्यापारी संघटनांतर्फे मंगळवारी सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी आणि महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. ...
महावितरणच्यावतीने वीज बिलांची छपाई व वितरण केंद्रीय स्तरावर करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात झाली आहे. देशातील वीज वितरण क्षेत्रात अशा पद्धतीचा नाविन्यपूर्ण प्रयोग प्रथमच होत असून यामुळे ग्राहकसेवा गुणवत्तेत मोठी वाढ होईल. ...
महावितरणचे अधिकारी, कर्मचारी आणि बिलिंग एजन्सी यांनी या संदर्भातले अद्ययावत ज्ञान अवगत करून, नियोजनासोबत सामूहिकपणे यशस्वी अंमलबजावणी करावी, असे आवाहन महावितरणच्या अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे यांनी केले. ...
महसुली तूट भरून काढण्यासाठी महावितरण कंपनी ही सर्वसामान्य वीज ग्राहकांना १५ टक्के दरवाढीचा ‘शॉक’ देणार आहे. यासंदर्भात महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे प्रस्ताव सादर केला असून, त्यावर वीज ग्राहकांची भूमिका जाणून घेण्यासाठी आयोगाने महसूल ...