जिल्ह्यातील २३ गावांमध्ये २३ पथकांनी १२१ वीज चोरट्यांवर कारवाई करत ५ ग्राहकांना भारतीय विद्यूत कायद्याच्या कलम १२६ (विजेचा गैरवापर) अन्वये; तर उर्वरित ११६ ग्राहकांना कलम १३५ (थेट वीजचोरी) अन्वये एकूण १२ लाख १५ हजार ८२६ रुपये दंड ठोठावला. ...
एकात्मिक ऊर्जा व विकास प्रकल्प टप्पा- १ व २ अंतर्गत ६० कोटी ९८ लाख रुपयांची कामे जिल्ह्याला मंजूर झाली़ मात्र कंत्राटदारांच्या उदासिन भूमिकेमुळे ही कामे ठप्प पडली असून, मुदत संपण्यास दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने या मुदतीत कामे होणार कशी? अस ...
महाराष्ट्र वीज निर्मिती कंपनीची २ कोटी, २७ लाखांनी फसवणूक करणाऱ्या धंतोलीतील मे. निहार स्टील प्रा. लि.च्या संचालक, व्यवस्थापक आणि नोकरांविरुद्ध धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ...
वीजबिल वसुलीत बराच काळ अव्वल असलेल्या कोकण परिमंडलातही आता थकबाकीचे प्रमाण वाढू लागले आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता सुमारे दीड लाख ग्राहकांकडे महावितरणची ३३ कोटी २२ लाख ८७ हजार रूपयांची थकबाकी आहे. यात सर्वात जास्त थकबाकी घरगुती ग्राहकांची ...
स्वातंत्र्य दिनापासून औरंगाबाद जिल्ह्यातील ९ हजार ८३३ कृषिपंपांना, तर जालना जिल्ह्यातील १० हजार १०२ कृषिपंपांना उच्चदाब वितरण प्रणालीतून (एचव्हीडीएस) वीजजोडणी देण्याचा मुहूर्त निश्चित करण्यात आला होता ...
अकोला : महावितरणच्या डीपी अर्थात रोहित्रावर असलेल्या वितरण पेट्यांची उघडी कवाडे बंद करण्यासाठी १४ आॅगस्ट रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत मोहीम राबविण्यात आली. ...