२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Uddhav Thackeray : केंद्रातील आणि राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजपाविरोधात महाविकास आघाडीने वज्रमुठ सभांच्या माध्यमातून जोरदार आघाडी उघडली होती. राज्याच्या विविध भागांत झालेल्या या वज्रमुठ सभांना जोरदार प्रतिसाद मिळाला होता. ...
maha vikas aghadi vajramuth sabha: शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर मविआच्या तीन वज्रमूठ सभा रद्द झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आल्याचे सांगितले जात आहे. ...