२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Maharashtra Vidhan Parishad Election 2024: राज्यातील विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज मतदान सुरू आहे. या निवडणुकीसाठी राज्यातील सत्ताधारी महायुतीने (Mahayuti) ९ तर विरोधी पक्षामधील महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) ३ उमेदवार दिले आहे. त्यामुळे पराभ ...
Sharad Pawar News: त्यांना योग्य प्रकारचा धडा शिकवण्याची गरज आहे. महाराष्ट्र चुकीच्या लोकांच्या हातात आहे. शक्तिशाली महाराष्ट्र राज्य निर्माण करुया, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...
Manoj Jarange Patil Maratha Reservation News: मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न करावे. तसेच ओबीसीतून आरक्षण द्या, हे सांगायला विरोधकांनी बैठकीत जायला हवे होते, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. ...