२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Rahul Gandhi Rally In Maharashtra News: गरीब महिलेच्या बँक खात्यात १ लाख रुपये थेट जमा करणार, शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेणार, असे आश्वासन राहुल गांधींनी महाराष्ट्रातील भव्य प्रचारसभांमध्ये दिले. ...
Uddhav Thackeray Press Conference News: महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडी हेच एक यावर उत्तर आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. ...
Uddhav Thackeray Parbhani Rally News: सभेला संबोधित करत असताना अचानक पावसाला सुरुवात झाली. उद्धव ठाकरेंनी भर पावसात आपले भाषण सुरू ठेवत भाजपाला आव्हान दिले. ...
MNS Warns To Thackeray Group: तुमच्यासारखी घाणेरडी पातळी काही गाठता येणार नाही, पण प्रत्युत्तर देण्याचे इतर मार्गही आमच्याकडे आहेत एवढे लक्षात असू दे, असा इशारा मनसेने दिला आहे. ...