२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Mazi Ladki Bahin Yojana Political Importance: महाराष्ट्रात खिशात जरी पैसे खुळखुळत नसले तरी महिलांना दर महिन्याला १५०० रुपये आणि शिक्षण घेत असलेल्या १० वी ते पदवीधर विद्यार्थ्यांना दरमहा ६ ते १२ हजार रुपये देण्यात येणार आहेत. ...
Sudhir Mungantiwar News: छगन भुजबळ हे मोठे कलाकार असले तरी शरद पवार हे खरे नटसम्राट असल्याचं विधान केलं होतं. आता त्या विधानाचा आधार घेत भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राऊत आणि शरद पवार यांना टोला लगावला आहे. राज्यामधील खरे नटसम्राट कोण, याचं ...
ठाकरे शिवसेनेला मुंबई, कोकण; राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्र आणि काँग्रेसला विदर्भ, मराठवाडा या भागात आपले वर्चस्व ठेवायचे आहे. अशातच या भागातील जागांवर देखील तिन्ही पक्षांचा डोळा असणार आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला (Congress) विदर्भामध्ये विशेष यश मिळावलं होतं. या यशामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पूर्व विदर्भातील ९९ टक्के जागांवर लढेल ...