राज्यातील रेशीम शेतीचे महत्व व त्यातून मिळणाऱ्या हमखास व शाश्वत उत्पन्नाची शेतकऱ्यांना माहिती व्हावी याकरिता प्रचार व प्रसिध्दी करण्यासाठी तसेच, सन २०२६ मध्ये तुती लागवड व टसर रेशीम लाभार्थ्यांची नाव नोंदणी करण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे. ...
मुंबई: राज्यात पायाभूत सुविधा, तसेच औद्योगिक विकासासाठी राबविण्यात येणारी भूसंपादन प्रक्रिया गतीने आणि पारदर्शक पद्धतीने राबवावी, प्रकल्पांसाठी जमीन देणाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यां ...
Maharashtra TET Final Result: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. पावणेपाच लाख उमेदवारांपैकी ८८ टक्के पेक्षा जास्त उमेदवार नापास झाले आहेत. ...