राज्यात जवळपास ४० लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होतो. महाबीजसह काही खासगी कंपन्यांचेही बियाणे बोगस असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहे. या तक्रारींचा निपटारा केला जात आहे. ...
कर्ज काढण्याचा सल्ला देणारे चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांच्याच पक्षाचे सरकार केंद्रात आहे. केंद्राने महाराष्ट्राला मदत केली पाहिजे, अशी मागणी करण्याऐवजी कर्ज काढून शेतकऱ्यांना द्या, असा सल्ला देणे म्हणजे केवळ राजकारण करणे होय. ...
कोरोनामुळे प्रचंड आर्थिक संकटात सापडलेल्या सरकारपुढे काटकसरीचे मोठे आव्हान आहे. अनेक विभागांच्या खर्चाला ६० टक्क्यांपर्यंत कात्री लावण्यात आली आहे. ...
पूर्वीच्या ‘सचिवालय’ या नावातून नोकरशाहीच राज्य चालविते, असा संदेश जनतेत जातो. प्रत्यक्षात लोकनियुक्त सरकार सत्ताशकट हाकत असल्याने ब्रिटिश आमदानीतील ‘सचिवालय’ लोकशाही व्यवस्थेशी विसंगत आहे, असा यामागचा मूळ विचार होता. सनदी बाबूंना त्यांची योग्य जागा ...
दोन महिन्यांहून अधिक काळ लॉकडाऊ न असतानाही संसर्ग थांबू शकलो नाही, तर आता चार दिवस, सात दिवस वा दहा दिवस संचारबंदी आणि निर्बंध यांमुळे रुग्णवाढ थांबेल का, असा प्रश्न कामगारांपासून व्यावसायिकांपर्यंत सारेच विचारत आहेत. ...