महाभारत हा धार्मिक मालिका बी आर चोप्रा यांनी दिग्दर्शित केली होती. 1988 ते 1990 या काळात दूरदर्शनवर प्रसारित होणा-या या मालिकेला प्रेक्षकांचे उदंड प्रेम मिळाले. अभिनेते नितीश भारद्वाज यांनी यात भगवान कृष्णाची भूम्मिका साकारली होती. Read More
सद्यस्थिती पाहता आपण कलियुगाच्या उंबरठ्यावर उभे आहोत याची तीव्र जाणीव आपल्याला होते, पण हे चित्र उत्तरोत्तर आणखी भीषण होणार का? याबाबत श्रीकृष्ण काय म्हणाले ते पाहू! ...
नागरिक म्हणूनही ते तुमचे आद्य कर्तव्य आहे. प्रश्नांची जाण ठेवणाऱ्या उमेदवाराला मतदानरूपी आशीर्वाद द्या. आजचा दिवस महत्त्वाचा आहे. घरातून बाहेर पडा. आपला हक्क बजावा. ...