सामान्य माणसाच्या जीवनाचे अन जगण्याचे हुंकार ज्या साहित्यातून उमटतात तेच साहित्य चिरकाल टिकते, असे प्रतिपादन समीक्षक डॉ. रावसाहेब ढवळे यांनी शनिवारी आयोजित कविसंमेलनात केले. ...
मौलाना अबुल कलाम आझाद, भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि शहीदे हिंद हजरत टिपू सुलतान यांच्या स्मरणार्थ नुकतेच येथील महेबूबनगर येथे आॅल इंडिया मुशायराचे आयोजन करण्यात आले होते ...