आधार पडताळणी अनिवार्य करण्यात आलेल्या बायोमेट्रिक रेशनिंगच्या ‘ई-पीडीएस’ प्रणालीच्या अंमलबजावणीमध्ये मार्च महिन्यात कोल्हापूर जिल्'ातील आजऱ्यासह कागल, भुदरगड व राधानगरी या तालुक्यांनी राज्यातील पहिल्या चार तालुक्यांमध्ये स्थान पटकाविले आहे. जिल्हा पु ...
बालिंगा (ता. करवीर) येथील घराचे जागेच्या वादातून वृद्धास पाच जणांनी काठीने बेदम मारहाण केली. जगन्नाथ बाबूू बागडी ऊर्फ गवाचार्य (वय ६५, रा. महादेव गल्ली, बालिंगा) असे जखमीचे नाव आहे. ...
थोर राष्ट्रपुरुषांची विशीष्ट समाजात वाटणी करु नका, ते सर्वधर्माचे असून त्याच्या शिकवणी आजच्या पिढीने आचरणात आणावे, त्यांच्या जयंती एकोप्याने व लोकोत्सव म्हणून साजरा करावा असे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी मंगळवारी शांतता समितीच्या बैठकीत के ...
कोल्हापुरात पोलीस आयुक्तालय होणार अशी हवा तयार केल्यानंतर अचानकपणे घूमजाव करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवड येथे पोलीस आयुक्तालय निर्माण करण्यासह त्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देऊन कोल्हापूरला ठेंगा दाखविला. मंगळवारी मंत्रिमंडळा ...
करवीर भगिनी मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत प्रस्थापित गटातील सर्व महिला सदस्य विजयी झाल्या. संस्थेच्या अध्यक्षपदी निवेदिता बेनाडीकर यांची तर उपाध्यक्षपदी अनघा सातोसकर यांनी निवड करण्यात आली. ...
कोल्हापूर : श्रीलंके मध्ये ९ राज्ये आणि २५ जिल्हे आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषदे चे काम हे आमच्या एका राज्याचे काम आहे. या ठिकाणी राबविलेल्या विविध योजना आम्हाला मार्गदर्शक आहेत. या योजनांची आम्ही तेथे अंमलबजावणी करू, अशी ग्वाही श्रीलंकेतील साबरगमुआ र ...
सहा वर्षांनंतर आता कोल्हापूर-मुंबई विमानसेवा २२ एप्रिलपासून सुरू होणार आहे. या फर्स्ट फ्लाईटने मुंबईला जाण्यासाठी कोल्हापूरकर उत्सुक आहेत. आठवड्यातील मंगळवार, बुधवार आणि रविवारी ‘कोल्हापूर-मुंबई’ अशी विमानसेवा एअर डेक्कन कंपनीकडून पुरविली जाणार आहे. ...
एकीकडे परीक्षांबाबत सेमीस्टर (सत्र पद्धती) बंद करून वार्षिक पद्धती लागू करण्याची अधिसभेने केलेली शिफारस आणि दुसरीकडे कुलपतींसमवेतच्या बैठकीत सेमीस्टर कायम ठेवण्याबाबत झालेला आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाबाबतचा सेमीस्टरचा मुद्दा पेचात सापडणार असल्या ...