पंचगंगा प्रदूषण निर्मूलनासाठी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारच्या पातळीवर जे प्रयत्न करणे अपेक्षित होते, ते न केल्यानेच ‘वारणा’, ‘पंचगंगा’ नद्यांतील पाण्याचा संघर्ष पेटल्याची टीका जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांनी पत्रकातून केल ...
दिवसेंदिवस महागाईत भर घालणाऱ्या केंद्र सरकारच्या निषेधार्थ शनिवारी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (गवई गट)तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. ...
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे. पी. नाईक यांच्या बहिरेवाडी (ता. आजरा) येथील स्मारकस्थळी शैक्षणिक उपक्रम आयोजित केले जावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जिल्हा परिषदेच्या नुक त्याच झालेल्या सर्वसाधारण सभेतही या अनुषंगाने चर्चा झाली असून, या ...
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्याविरोधात सुरू असलेल्या दाव्यात माघार न घेतल्याने समितीने आमची अन्य देवस्थानांवर बदली केली आहे असा आरोप निवृत्त जवान असलेल्या सुरक्षारक्षकांनी केला आहे. समितीने मात्र आकसापोटी अशी कोणतिही गोष्ट घडली नसल्या ...
शाहूवाडी पोलिस ठाण्यातील कोठडीचे गज वाकवून पळून गेलेल्या चार आरोपीपैकी दोन आरोपींना पकडण्यात कोल्हापूर पोलिसांना शनिवारी सकाळी यश आले. इतर दोघांचा कसून शोध सुरु आहे. ...
हिंदू पंचांगानुसार दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक महिन्याला बुधवारपासून प्रारंभ झाला. या महिन्याला पुरुषोत्तम मास, धोंडा महिना असेही म्हटले जाते. यंदा १३ जूनपर्यंत अधिक मास असून, या कालावधीत अधिकाधिक देवधर्म व विष्णूची आराधना केली जाते; तर मुलीला आणि ...