कर्नाटक, तमिळनाडू आणि आंध्रप्रदेश या राज्यातील आंबा कोल्हापुरातील बाजारात दाखल झाल्याने, आंबा दर कमी झाल्याने परराज्यातील आंबा १०० ते १५० डझन झाल्याने सामान्याच्या आवाक्यात आंबा आल्याने आठवडी बाजारात ही आंबे खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. मात ...
जुन्या भांडणाच्या कारणावरुन जरगनगर -पाचगांव रस्त्यावर रिव्हॉल्वरमधून तरुणावर गोळ्या झाडून खून केल्याची घटना रविवारी (दि.२०) रात्री घडली. प्रतिक उर्फ चिंटू प्रकाश पोवार (वय २८, रा. शांतादुर्गा कॉलनी, द्वारकानगर, पाचगांव, ता. करवीर) असे खुन झालेल्या तर ...
श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनसवर स्वच्छ भारत अभियानांतर्गत रेल्वेस्थानकांवरील स्वच्छतेबाबत एका खासगी कंपनीमार्फत प्रवाशांकडून माहिती जाणून घेतली जात आहे. ही सर्व माहिती कंपनीच्या वतीने रेल्वे प्रशासनास देण्यात येणार आहे. त्यानुसार रेल्वे प्रशासनाकड ...
शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे शैक्षणिक कार्य फार मोठे आहे. त्यांनी केलेली श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची उभारणी आणि शिक्षणप्रसारामुळे समाजातील गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या. त्यांचे शैक्षणिक कार्य प्रेरणादायी आहे ...
ऐन उन्हाळी सुटीमुळे पर्यटनासाठी रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय असताना कोल्हापुरातील रेल्वेस्थानकावरील सध्या अस्तित्वात असलेल्या तीन आरक्षण तिकीट खिडक्यांपैकी एक खिडकी बंद आहे. दोन तिकीट खिडक्यांवर मोठ्या रांगा लागत असल्याने प्रवाशांना या ...
नेसरी : मराठा लाईट इन्फंट्री भारतीय लष्करातील नावाजलेली रेजिमेंट असून, जगाच्या इतिहासात नंबर वनची सर्वश्रेष्ठ रेजिमेंट असल्याचे प्रतिपादन निवृत्त लेफ्टनंट कर्नल पद्मनाभ अनंतराव पंडितराव यांनी केले.नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे शहीद मेजर सत्यजित अजितसिं ...