परिवार संवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यातील २८८ मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे मांडलेली गाऱ्हाण्यांची सोडवणूक होऊन पक्षाने अधिक मजबुतीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश संपादन केले तर ती यात्रेची फलश ...
मृत्यूनंतर वैर संपले असे म्हटले जाते. वैर संपते; पण विकृती संपते का? वैर तर पुरंदरेंनीच धरले. आमच्या अस्मितांची निंदानालस्ती केली. त्याविरुध्द आम्ही लढलो. लढत आहोत. लढत राहू. ...
लता मंगेशकर यांच्या नावाने विद्यापीठ स्थापनेसाठी १०० कोटी रुपये सरकार मंजूर करते, पण त्याच वेळी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दीसाठी एक दमडीही देत नाही ही शोकांतिका ...
मंत्री मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. आपल्या सामाजिक कामामुळे राज्यभर पोहोचले आहेत. म्हणून भारतीय जनता पक्ष त्यांना बदनाम करण्यासाठी मोठे कट कारस्थान रचत आहे. ...
पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील डझनभर मंत्री उपस्थित राहणार आहेत. गेली सहा महिने विरोधकांनी केलेल्या आरोपांना करारा जवाब देण्याची तयारी पक्षाने केली आहे. ...
लग्न जमविणाऱ्या वेबसाईटवरून त्यांची व संशयित विकास बांदल यांची ओळख झाली. बांदल व त्याचा मित्र राघव पाटील असे दोघे कसबा बावडा येथे डॉ. दीपा यांना भेटण्यासाठी आले. स्थळ पसंत असल्याचे सांगून लग्नाची बोलणी करून लग्नही ठरवले. ...