आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Jayakwadi Dam Water Discharge : नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जायकवाडीतून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने गोदावरीवरील पैठण ते नांदेडपर्यंतचे १४ बंधारे तुडुंब भरले आहेत. यात तब्बल ३०५ दलघमी पाणीसाठा झाला असून भूजल पातळी वाढली आहे. (Jayakwadi Dam Wa ...
मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळावे यासाठी २०१८ मध्ये मराठवाडा जनता परिषदेने दाखल केलेल्या दोन वेगवेगळ्या याचिका महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण (एमडब्ल्यूआरआर) ने नुकत्याच फेटाळल्या. हा निर्णय मराठवाड्यासाठी अन्यायकारक आहे, अशी प्रतिक्रिया याचिकाक ...
Jayakwadi Water Update : जायकवाडी धरणाचे गुरुवारपासून उघडण्यात आलेल्या १८ पैकी १० दरवाजे रविवारी बंद करण्यात आले आहे. आता आठ दरवाजे अर्धा फूट उघडलेले असून त्यातून चार हजार १९२ क्युसेक पाणी गोदापात्रात सोडण्यात येत आहे. ...
Jayakwadi Dam Water : गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. मात्र, आवक घटल्याने आता विसर्ग कमी करण्यात आला असून साठा ९६.२६ टक्क्यांवर आहे. ...
Jayakwadi Dam Water Release Update : नाशिकमधल्या मुसळधार पावसानं गोदावरीला पुन्हा उधाण आले आहे. जायकवाडी धरणातून किती पाणी सोडण्यात आलं? जाणून घ्या सविस्तर माहिती. (Jayakwadi Dam Water Release Update) ...
उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोसळत असलेल्या पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणावर नवीन पाण्याची आवक झाली आहे. ...