जायकवाडी प्रकल्प पैठण येथून औरंगाबाद मनपा, जालना आणि पैठण शहरासाठी उपसा केलेल्या पाण्याची फेब्रुवारी २०१८ अखेरपर्यंत थकबाकी असून, ती १८ मार्चपर्यंत न भरल्यास १९ मार्चपासून टप्प्याटप्याने पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा दिला आहे. ...
डिएमआयसीमुळे बिडकीनचा झपाट्याने विकास होत असून सध्या वाढत्या लोकसंख्येच्या मानाने पाणी कमी पडू लागले आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणअंतर्गत येथे राष्ट्रीय पेयजल योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. ...
जायकवाडी धरणातून रबी हंगामासाठी डाव्या कालव्यात तीन वर्षानंतर पाणी सोडले आहे़ यावर्षीचे पहिल्या आवर्तनाचे पाणी तब्बल २२ वर्षानंतर पाथरी तालुक्यातील वितरिकेच्या शेवटच्या भागात प्रथमच पोहचले आहे. ...
अनोळखी माणसाने दार ठोठावलेलेही आम्हा माणसांना आवडत नाही. आम्ही मात्र एखाद्याच्या घरात घुसायचे. त्याचा संसार उद्ध्वस्त करायचा. त्याच्याच घरातून त्याला हुसकावून लावायचे. हा कुठला न्याय? जायकवाडी अर्थात नाथसागरात सुखाने संसार सुरू असलेल्या मगरीला आम्ही ...
जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून पाण्याचे परभणी जिल्ह्यासाठी आठ आवर्तन मंजूर करण्यात आले असून शुक्रवारी (दि.१७) सकाळी ८ वाजता ३०० क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे. ...
१२ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मी पैठणला नाथसागर पाहायला गेलो होतो. एक अपरिचित व्यक्ती धरणात बुडत होती. मी आरडाओरड केली. माझे दाजी त्या व्यक्तीला वाचविण्याचा प्रयत्न करीत होते. दोन तरुणांनी त्याला बाहेर काढले. अॅम्ब्युलन्सला कॉल करा म् ...