आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Jayakawadi Dam Water : यंदाच्या पावसाळ्यात जायकवाडी प्रकल्प ९२ टक्के भरल्याने मराठवाड्यातील तब्बल १.८ लाख हेक्टर शेतीला पाणी मिळणार आहे. रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी ७ आवर्तनांतून नियोजित पाणीपुरवठा केला जाणार आहे. (Jayakawadi Dam Water) ...
Maharashtra Dam Water Level : राज्यातील अनेक धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाल्याने शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण आहे. यंदाच्या पावसामुळे राज्याच्या सरासरी जलसाठ्यात मोठी भर पडली असली तरी, मराठवाडा विभागात अद्यापही अपेक्षित साठा झालेला नाही. पिण् ...
Jayakwadi Dam Water : जायकवाडी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक आता मंदावली आहे. शनिवारी सायंकाळी १० दरवाजे बंद करून विसर्गात मोठी घट करण्यात आली आहे. सध्या केवळ ८ दरवाज्यांतून ४१९२ क्युसेकने गोदावरी नदीत पाणी सोडले जात आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा वेग क ...
Jayakwadi Dam Water Level : पावसाने साथ दिली आणि जायकवाडी पुन्हा एकदा भरत आहे. ९२ टक्के जलसाठा गाठताच गुरुवारी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून, गोदापात्रात जोरदार विसर्ग सुरू झाला आहे. वाचा सविस्तर (Jayakwadi Dam Water Level) ...