देश भ्रष्टाचारमुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. सामान्य घटक विकासाच्या प्रवाहात येऊन ते आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावेत, अशा योजना मोदी सरकारने वाडी-वस्तीपर्यंत पोहोचविल्या. ...
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना असलेला उत्साह आणि त्यातच जयंत पाटलांनी पकडलेलं विठाई बसचं स्टेअरिंग यामुळे इस्लामपुरातील बस आगारात उत्साह द्विगुणीत पाहायला मिळाला. ...