शेतकरी-कष्टकरी, मध्यमवर्गीय नोकरदार, महिला आणि ग्रामीण जनतेच्या विकासाशी असलेली सरकारची बांधिलकीच त्यातून प्रतिबिंबित होत आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. ...
केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये सन 2020पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होण्याच्या दृष्टीने शासनाने पाऊले उचलली असून नापिकी आणि दुष्काळाने त्रस्त असलेल्या अल्पभूधारक शेतक-यांसाठी केंद्र सरकारने पंतप्रधान कृषी सन्म ...
Budget 2019 : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभव टाळण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी शुक्रवारी (1 फेब्रुवारी) निरर्थक संकल्प मांडला असून, हा भाजपाचा जुमलेबाज जाहीरनामाच असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले आहे ...
मोदी सरकारनं कामगारांना पेन्शन देण्याची घोषणा केली आहे. 100 रुपये प्रतिमहिन्याच्या गुंतवणुकीवर 60 वर्षांच्या वयानंतर प्रतिमहिना 3 हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. ...
प्रधान मुख्य आयकर आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर आशा अग्रवाल यांनी नागपूर विभागांतर्गत येणाऱ्या विदर्भातील सर्व जिल्ह्यात थकीत कर वसुलीची मोहीम तेज केली आहे. आयकर विभागाने गेल्या वित्तीय वर्षांमध्ये उत्पन्न मागणीची वसुली, अग्रिम कराचे भुगतान आणि ...