आपले पारंपारिक पदार्थ फक्त चविष्टचं नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतात. प्रत्येक प्रदेशाच्या भौगोलिक रचनेनुसार त्या प्रदेशाची खाद्यसंस्कृती जन्म घेत असते. आता कोणत्याही प्रदेशातील पदार्थ अगदी सहज कुठेही उपलब्ध होतात. ...
थंडीमध्ये अनेकांना टाचांना भेगा पडण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. अनेकांना पडलेल्या टाचांच्या भेगा तर आणखी वाढत जाऊन गंभीर रूप घेतात. अनेकदा या भेगाळलेल्या टाचांमुळे चारचौघात मान खाली घालण्याचाही प्रसंग येतो. ...
रोजच्या धावपळीमध्ये आपल्याला अचानक फार थकवा जाणवू लागतो. आपलं शरीर कमकुवत असेल तर आपण कोणतंही काम व्यवस्थित करू शकत नाही. दिवसभर थकवा आणि आळस जाणवतो. ...
महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक डॉ. सागर पाटील यांची मंगळवारी सातारा येथे तडकाफडकी बदली झाली. दहा दिवसांपूर्वी जिल्ह्यातून योजनेतील रुग्णालयांवर जे छापे टाकण्यात आले, या पार्श्वभूमीवर पाटील यांची बदली झाल्यामुळे चर्चेला ...