मुलांना न्हाऊ-माखू घालताना पालकांना प्रचंड कसरत करावी लागते. पालक अनेकदा हैराण होतात की, नक्की यांना पौष्टिक असं द्यावं तर काय द्यावं? कारण मुलं कधी काय खाण्याचा हट्ट धरतील हे सांगता येत नाही. ...
वाशिम : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान समाविष्ठ असलेल्या पाच गावातील ७ हजार ९५१ नागरिकांच्या आरोग्य तपासणीअंती प्रत्येक लाभार्थीची आरोग्य पत्रिका तयार करण्यात आली आहे. ...
सिकलसेल असोसिएन नागपूरतर्फे (स्कॅन) आतापर्यंत ७० हजार लोकांची सिकलसेल तपासणी करण्यात आली. यातील ५० नवजात बालकांच्या तपासणीत नऊ बालके सिकलसेल वाहक आढळून आली आहेत. ...
सध्या वातावरणामध्ये बदल होत आहेत. थंडी हळूहळू कमी होत असून उष्णता वाढत आहे. अशातच दुपारच्या कडाक्याच्या उन्हाने सर्वचजण हैराण होतात. उन्हातून आल्यावर शरीराला गारवा मिळण्यासाठी थंड पदार्थांची आवश्यकता असते. ...
चेहऱ्यावरील डाग सौंदर्य बिघडवण्याचं काम करतात. जास्तीत जास्त लोक यावर उपाय म्हणून वेगनेगळ्या गोष्टी करण्यास सुरुवात करतात. अनेकदा महागड्या ट्रिटमेंट किंवा बाजारात मिळणाऱ्या महागड्या औषधांचा वापर करण्यात येतो. ...
कॅन्सर एक असा आजार आहे, ज्याचं नाव ऐकूनचं लोक घाबरून जातात. सध्या देशासह जगभरामध्ये कॅन्सरच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. अनेकदा या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्ती आपली जगण्याची इच्छाच संपवून टाकतात. ...
मानवाच्या शरीरातील सर्वात महत्त्वाच्या हार्मोन्सपैकी एक म्हणजे, कार्टिसोल. याला ताण किंवा स्ट्रेस हार्मोन असंही म्हटलं जातं. शरीराच्या दैनंदीन क्रियांमध्ये याची एक महत्त्वाची भूमिका असते. ...
मधुमेह, कॅन्सर, उच्च रक्तदाब, लकवा यांसारख्या दुर्धर आजारांचे निदान करणे आणि त्यावर उपचार करणे आता ग्रामीण भागातही शक्य होणार आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये या आजारांचे निदान करण्याची व्यवस्था सुरू होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील ...