चक्क केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी टिष्ट्वट करून ठाणेकर नेहमीच देशाच्या सेवेसाठी तत्पर असतात, असा अभिप्राय दिल्याने त्याची देशभर चर्चा झाली. त्याबद्दल या क्लिनिकचे संचालक डॉ. राहुल घुले यांच्याशी साधलेला संवाद... ...
बीड जिल्हा आरोग्य विभागाने आता कात टाकली आहे. आॅक्टोबर २०१८ मध्ये बीड जिल्हा मोतीबिंदु शस्त्रक्रिया करण्यात मराठवाड्यात अव्वल होता. आता याच बीड जिल्ह्याने उद्दिष्टापेक्षा दुप्पट म्हणजे १९७ टक्के काम करून महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावला आहे. ...
कोल्हापूर जिल्हा क्षयरोगमुक्त करण्याच्या हेतूने सुरू करण्यात आलेल्या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात क्षयरुग्णांची शोधमोहीम सुरू होत आहे. सोमवार (दि. ६)पासून घरोघरी जाऊन अशा प्रकारचे रुग्ण शोधून त्यांच्यावर सरकारी व खासगी दवाखान्यात मोफत उपचार होणार आहे ...
शहरात पाण्याची समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. यातच दूषित पाण्यामुळे होणारे आजार वाढले आहेत. गेल्या महिन्यात गॅस्ट्रोचा ३९६ रुग्णांची नोंद झाली आहे. पाणी समस्येसोबतच वाढत्या तापमानामुळे होणाऱ्या उष्माघाताचे रुग्णही वाढले आहेत. एप्रिल महिन्यात १९२ रुग ...
जर तुम्ही रिफाइंड ऑइलमध्ये तयार करण्यात आलेले पराठ किंवा चपात्यांचा आहारात समावेश करत असाल तर,जरा थांबा. असं करून तुम्ही तुमच्या आरोग्याची हेळसांड करत आहात. ...