वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यात सध्या विषाणूजन्य आजार वाढले आहेत. त्यामुळे बालके तापाने फणफणत आहेत. तसेच जुलाब, उलटी आदी आजारांनी बालके त्रस्त होत आहेत. त्यामुळे खासगी तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. ...
रक्ताचा कर्करोग (ल्युकेमिया), अप्लास्टिक अॅनिमियामध्ये रु ग्णाच्या शरीरात रक्ताची निर्मिती होत नाही. त्यामुळे अशा रुग्णांमध्ये बाहेरून रक्त व रक्तघटक देण्याची गरज पडते. परंतु या आजाराची नोंद शासनाच्या यादीत नाही. ...
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत जिल्ह्यातील आर्थिक व सामाजिक सर्वेक्षणानुसार ३ लाख ७७ हजार कुटुंबांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध झाली आहे. जनआरोग्य योजनेच्या लाभासाठी कुटुंबातील सर्व व्यक्तींना ई-कार्ड तयार करणे ...
‘सन्मानपूर्वक प्रसुती’ आणि अशा प्रसुतीसाठी सर्व प्रकारची अपेक्षित गुणवत्तापूर्ण सुश्रुषा शासकीय रुग्णालयात मिळणे हा प्रत्येक मातेचा मूलभूत हक्क असल्याचे खुद्द शासनाचे म्हणणे आहे. ...
नागपुरात मधुमेहाचे ३० हजार रुग्ण आहेत. हे रुग्ण वापरलेले इंजेक्शन डॉक्टरांकडे देतात, परंतु बहुसंख्य रुग्ण थेट कचऱ्यात फेकतात. याची संख्या २५ हजारावर असल्याचे बोलले जाते. ...