नवरात्रीत अनेक भाविक उपवास धरतात. नऊ दिवस काही जण केवळ पाणी पिऊन उपवास करतात, तर काही जण दिवसभर उपाशी राहून रात्री एकवेळेस जेवतात. पण, उपवास करताना काळजी घेतली पाहिजे. ...
नाशिक- हदय विकाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तरूणांमध्ये देखील हा विकार वाढू लागला आहे. बदलती जीवन शैली आणि वाढते ताण तणाव यामुळे यंदा सुदृढ राहा आणि इतरांसाठी प्रेरणादायी बना असे ब्रीद देण्यात आले आहे. हृदय रोग टाळून सुदृढ राहणे हे त्या व्यक्तीच् ...
तुम्ही दररोज सकाळी नाश्त्यासाठी ब्रेड टोस्ट खाता का? किंवा संध्याकाळी दलिया खाता का? जर तुम्ही असं करत असाल तर त्वरित तुम्हाला तुमच्या खाण्याच्या सवयी बदलणं आवश्यक आहे. ...
शासनाच्या निर्देशानुसार राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने महानगरपालिका हद्दीत कुष्ठरोग शोध अभियान, सक्रिय क्षयरोग शोधमोहीम व असंसर्गजन्य रोगप्रतिबंधक जागरुकता अभियान राबविण्यात येणार आहे. ...
नवरात्रोत्सवात दहा दिवस सप्तशृंगगडावर यात्रा भरते. देशाच्या विविध भागांतून भाविक दर्शनासाठी येत असल्याने लाखोंची गर्दी होत असते. दोन दिवसांपूर्वीच गडावर तुफान पर्जन्यवृष्टी झाली असून, त्यामुळे रोगराई व पाणी दूषित होण्याची शक्यता आहे. या सर्व बाबींचा ...