आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
राज्यात वारंवार पडणाऱ्या दुष्काळासारख्या विविध कारणांमुळे भूतकाळात अनेकांनी गुजरातकडे तुच्छतेने पाहिले होते; परंतु, असे असतानाही गुजरातने प्रगती केली. ...
महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर गुजरातच्या हद्दीत साकारलेला सरदार सरोवर प्रकल्प गेल्या चार दशकांपासून विविध मुद्यांवरून चर्चेत आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील ३३ गावे व लाखो झाडे बुडितात गेली. अनेक कुटुंबांचा सिंचन तसेच जमिनीसाठी संघर्ष सुरूच आ ...
Gujarat Assembly Election 2022: भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्र्यांसह भाजपचे राष्ट्रीय नेते शुक्रवारी 40 जागांवर रिंगणात उतरले. ...