द्राक्ष हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने नाशिक आणि सांगली जिल्ह्यात याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तासगाव हे बेदाण्याठी तर नाशिक हे वाईन उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी द्राक्ष निर्यातही केली जाते. Read More
इराण-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर द्राक्ष-बेदाण्याचे दर कमी झाले असून, यामुळे द्राक्ष बागायतदार धास्तावला आहे. लवकरात लवकर ही स्थिती सुधारण्याची अपेक्षा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमधून होऊ लागली आहे. ...
बदलत्या परिस्थितीत आधुनिक सिंचन तंत्रज्ञानाचा वापर करून फळबाग पिकांचे संरक्षण करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. विशेषतः ठिबक सिंचन आणि क्रॉप कूलिंग यांचा संयुक्त वापर हा वाढत्या तापमानावर प्रभावी उपाय ठरू शकतो. ...
Dharashiv Grapes Export : युरोप व रशियामध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात होत असल्याने धाराशिव जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना यंदा चांगला दर मिळत आहे.गेल्या काही वर्षांत द्राक्ष लागवड वाढल्याने जिल्हा द्राक्ष निर्यातीसाठी महत्त्वाचे केंद्र बनत आहे.(Dhara ...
grape export इराण, इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू झालेल्या युद्धामुळे जिल्ह्यातून आखाती देशातील केळी, द्राक्ष, कांदा, साखर निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. ...
Global War Impact : अमेरिका–इस्त्रायल–इराण संघर्षाचा परिणाम आता कृषी निर्यातीवर दिसू लागला आहे. लातूर जिल्ह्यातील चना, मका आणि सोयाबीन डीओसीसह जवळपास ९५० टन शेतमाल मुंबई आणि दुबई बंदरावर अडकून पडला आहे. जलमार्ग बंद झाल्यामुळे निर्यात ठप्प झाली असून क ...
मध्यपूर्व आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे शिपिंग कंपन्यांनी आयात निर्यात करण्यात येणाऱ्या प्रत्येक कंटेनरवर २ मार्चपासून आपत्कालीन संघर्ष अधिभार (ECS) लावण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ...