आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
सिन्नर : तालुक्यातील घोरवड येथे समृद्धी महामार्गाच्या कामातील अवजड दगड नाल्यात टाकण्यात आले. त्यामुळे तेथे असलेली पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी फुटली आहे. तथापि, कंपनीकडून त्याची दुरुस्ती होत नसल्याने गावचा पाणीपुरवठा आठ दिवसांपासून ठप्प आहे. दरम्यान, ...
इगतपरी : लॉकडाऊन नंतर कामकाज सुरु ठेवण्यासाठी शिथीलता दिल्यानंतर इगतपुरी तहसील कार्यालयात रेशनकार्ड, विविध दाखले शेतीच्या जुन्या नोंदी काढण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढत आहे. मात्र एकीकडे नाशिक जिल्हयात व इगतपुरी तालुक्यात कोरोना रु ग्णांची संख्या वाढ ...
कोरोना विषाणूचा संसर्ग आणि लॉकडाऊन यामुळे मजुरांची वाताहत झाली. त्यांची आर्थिक स्थिती डबघाईसह आली आहे. यामुळे लॉकडाऊनमध्ये शासनाने यात शिथिलता दिलीे. बहुतांश गावात ग्रामपंचायतीनी नियोजन तयार केल्याने महिनाभर मजुरांना कामे उपलब्ध केले. यामुळे गावात मज ...
राजापूर : वडपाटी पाझर तलावाजवळ ५३ फूट खोल विहीर खोदून राजापूर गावासाठी ३ हजार ८०० मीटर अंतरावरून जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्याने राजापूर गावचा पाणीप्रश्न कायमचा सुटण्यास मदत झाली आहे. ...
त्र्यंबकेश्वर : आतापर्यंत निरंक असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. हरसूल येथील ५५ वर्षीय वक्ती बाधित झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्याचे नाशिक येथे जाणे-येणे होते. त्यामुळे त्यास बाधा झाल्याची शक्यता आहे. ...
खर्डे : खर्डे ता.देवळा येथील स्मशानभूमीची संरक्षण भिंत पडल्याने दहन केलेल्या व्यक्तीची सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीने या भिंतीची दुरु स्ती करावी, अशी मागणी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख विजय जगताप यांनी केली आहे. ...
स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत ही बाब पूर्णत्वास जायला हवी होती. मात्र या मिशनचा रेकॉर्ड मेंटेन करण्यातच वेळ जात असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी गंभीरतेने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोना काळ परिस्थितीवर ...