राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
जेव्हा जेव्हा महापूर आले आहेत, तेव्हा तेव्हा येथील जनता खूप भयभीत झाली आहे. पूरपरिस्थितीत येथील गावकरी जीव मुठीत घेऊन राहतात. चहुबाजूंनी गावाला पुराचा वेढा असतो. १९९४ पासून येथील ग्रामस्थ पुनर्वसनाची मागणी घेऊन शासन प्रशासनाचा दरवाजा ठोठावत आहेत. य ...
गावात स्मशानभूमी नसल्याने शेतातील कपाशीचे उभे पीक कापून म्हातारीवर अंत्यसंस्कार करावे लागले. किमान ज्याच्याकडे शेत आहे ते अशी व्यवस्था करू शकतात. मात्र भूमिहीन कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी अंत्यसंस्कार कुठे करावा, अशा प्रश्न आहे. ...
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी ग्रामपंचायतीला नाशिक जिल्हा परिषदेकडून सन २०१९-२० या वर्षात स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत तालुका स्मार्ट ग्राम पुरस्कार म्हणून गौरवण्यात आले असून दहा लाख रुपयाचे बक्षीस पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते देण्यात आले त ...
आहुर्ली : इगतपुरी तालुक्यातील प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या सांजेगाव-नांदडगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत सिंधूबाई काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...