लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

Digital Grampanchayat : डिजिटल सेवा देण्यात महाराष्ट्रातील 'ही' ग्रामपंचायत ठरली देशात सर्वोत्कृष्ट - Marathi News | Digital Grampanchayat : This Gram Panchayat in Maharashtra has become the best in the country in providing digital services | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Digital Grampanchayat : डिजिटल सेवा देण्यात महाराष्ट्रातील 'ही' ग्रामपंचायत ठरली देशात सर्वोत्कृष्ट

ग्रामीण पातळीवरील डिजिटल प्रशासनासाठीचे एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून देशातील ग्रामपंचायतींना राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आले. ...

ठेकेदारांची बिलं थकली, जलजीवन'ची कामे बंद; रत्नागिरी जिल्ह्यात ७५० योजनांचे काम  - Marathi News | Contractors' bills are due Work on around 750 water projects in Ratnagiri district stopped | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :ठेकेदारांची बिलं थकली, जलजीवन'ची कामे बंद; रत्नागिरी जिल्ह्यात ७५० योजनांचे काम 

ठेकेदार आर्थिक अडचणीत ...

५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं - Marathi News | Modi government is considering selling stake in 5 companies which names of these government companies are in the list | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं

Modi Government Disinvestment: केंद्र सरकार लवकरच जवळपास अर्धा डझन सरकारी कंपन्यांमधील आपला अल्प हिस्सा विकण्याच्या तयारीत आहे. पाहा काय आहे सरकारचा प्लान. ...

हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये - Marathi News | Buy health or term insurance now zero GST save Rs 5400 monthly on a premium of rs 30000 check details gst reforms | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये

GST 2.0 On Insurance: सरकारनं देशात जीएसटी सुधारणा लागू केल्या आहेत आणि आजपासून म्हणजेच २२ सप्टेंबरपासून, लोकांना विविध प्रकारच्या वस्तू आणि सेवांवर मोठा दिलासा मिळणार आहे. ...

दसऱ्यासाठी झेंडूची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नशिबी पावसाने सोडली केवळ दुःखाची फुले - Marathi News | Rain leaves only flowers of sadness for farmers cultivating marigolds for Dussehra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दसऱ्यासाठी झेंडूची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नशिबी पावसाने सोडली केवळ दुःखाची फुले

अतिवृष्टीने साडेसहा लाख हेक्टरवरच्या पिकांना बसला आहे. पण अद्याप एकही मंत्री, मुख्यमंत्री किंवा पालकमंत्री या भागात फिरकले नाही. सोयाबीन, कपाशीसह दसऱ्यासाठी झेंडूची शेती करणाऱ्यांच्या नशिबी पावसाने केवळ दुःखाची फुले सोडली आहेत. ...

सातारा, सांगलीतील मदत निधी..,‘कोल्हापूर’ला कधी; मे महिन्यापासून प्रतीक्षा - Marathi News | Relief fund approved for Satara, Sangli When will Kolhapur get it Farmers have been waiting since May | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सातारा, सांगलीतील मदत निधी..,‘कोल्हापूर’ला कधी; मे महिन्यापासून प्रतीक्षा

जिल्ह्यातील ४६ हजार शेतकऱ्यांचे १७.७३ कोटींचे नुकसान  ...

आता घरबसल्या मिळणार जुने दस्त; नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने सुरु केली 'ही' नवीन सुविधा - Marathi News | Now you can get old documents from home; Registration and Stamp Duty Department has launched 'this' new facility | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता घरबसल्या मिळणार जुने दस्त; नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने सुरु केली 'ही' नवीन सुविधा

Dasta Digital Sign पूर्वी नागरिकांना नोंदणीकृत दस्ताची प्रत 'ई-सर्च', 'आपले सरकार' या प्रणालीद्वारे मिळत असे. मात्र, या प्रतींवर संबंधित दुय्यम निबंधकांची स्वाक्षरी नसायची. तसेच स्वाक्षरी असलेल्या प्रतींसाठी प्रत्यक्ष कार्यालयात जावे लागत असे. ...

यंदा ४० टक्के भाताची उत्पादकता धोक्यात; भात पसवण्याच्या वेळेस पावसाचा जोर अधिक असल्याने शेतकरी चिंताग्रस्त - Marathi News | 40 percent rice productivity at risk this year; Farmers worried as heavy rains at the time of paddy harvesting | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा ४० टक्के भाताची उत्पादकता धोक्यात; भात पसवण्याच्या वेळेस पावसाचा जोर अधिक असल्याने शेतकरी चिंताग्रस्त

गणेशोत्सवात पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर गेले काही दिवस पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. ऐन भात पसवण्याच्या वेळेस पावसाचा जोर वाढल्यामुळे दाणे भरण्याऐवजी लॉब्या पोकळ राहिल्या आहेत. परिणामी ४० टक्के भाताची उत्पादकता धोक्यात आल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले ...