यावर्षी कोरोना आजाराने थैमान घातल्यामुळे परस्परांमधील ‘डिस्टन्स’ राखणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. परिणामी वन्यप्राणी गणनेदरम्यान एका मचाणावर एकापेक्षा अधिक निसर्गप्रेमी, वन्यजीवप्रेमींची संख्या असते. ...
शेतबांधावरील जवळपास ४५० झाडांची तोड होऊन १० ट्रक लाकूड धामोड येथील वनविभागाच्या कार्यालयाच्या दारातुन जात असताना वनविभागाला याची जराही चाहूल लागली नाही यामागचा ' अर्थ ' काय ? अशी विचारणा तक्रारदार शेतकऱ्याकडून होत आहे . ...
जागतिक वसुंधरा दिवसाच्या पार्श्वभूमीवर राधानगरी अभयारण्य परिसरात दरवर्षी प्रमाणे बायसन नेचर क्लबच्या वतीने पाणवठा स्वच्छता मोहिमेस प्रारंभ करण्यात आला आहे. या मोहिमेमुळे अनेक पाणवठे पुनर्जिवित होत आहेत. ...
भानखेडा राखीव वनक्षेत्रातील दक्षिण चोरआंबा बीटमध्ये मंगळवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास पाच हेक्टर जंगलाला आग लागली. आगीचा परिसर हा घाटभागाचा व हिरवळीचा असल्यामुळे वन्यजिवांसह वनसंपदेची हानी झाली नाही. ही ुलावण्यात आली का, याबाबत वनविभाग शोध घेत आह ...
लाखांदूर वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत लाखांदूर व दिघोरी (मोठी) अशी दोन वनक्षेत्र कार्यालये अस्तित्वात आहेत. गत महिनाभरापुर्वी शासनाने लॉकडाऊन केल्यानंतर सदर संधीचा फायदा घेण्यासाठी काही वनतस्करांनी कंबर कसली होती. दरम्यान येथील वनपरीक्षेत्राधिकाऱ्या ...
तिरोडा तालुक्यातील मंगेझरी येथील जंगलात मोहफुले वेचण्यासाठी गेलेल्या एका महिलेचा वाघाने बळी घेतल्याची घटना शनिवारी (दि.१८) सकाळी घडली. या घटनांमुळे परिसरातील गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. पंधरा दिवसांपूर्वी याच वाघाने गोरेगाव तालुक्यातील एका इस ...