११०० के. व्ही. विद्मुत प्रवाहाची मुख्यतार तुटल्याने तालुक्यातील बाणेगाव येथील एका शेतकऱ्याचा एक हेक्टरवरील ऊस जळाल्याची घटना २७ जानेवारी रोजी दुपारी ३.०० च्या दरम्यान घडली. या ऊसाला ठिबक असल्याने ठिबकही जळुन खाक झाले आहे. ...
शहरातील आठवडे बाजार परिसरात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत एका हॉटेलसह अन्य चार दुकाने जळून खाक झाली. हॉटेल मालक किरकोळ जखमी झाला असून यामध्ये जिवित हानी झाली नाही. या घटनेमुळे जवळपास ४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. ही घटना २ ...
रेल्वेस्थानकावरील आगीवर नियंत्रण मिळविण्याकरिता ब्रिटिशकाळापासून स्वतंत्र अग्निशमन विभाग होता. परंतु, रेल्वे प्रशासनाने हा विभागच बंद केल्यामुळे अचानक आग लागल्यास ती विझविणार कोण, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ...