केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वीच या वाहन कंपन्यांना कठोर कारवाई करण्याचा इशारा दिलेला होता. जर या गोष्टी पाळल्या गेल्या नाहीत, तर सर्व खराब वाहने रिकॉल करण्याचे आदेश दिले जातील, असे ते म्हणाले होते. ...
गेल्या काही महिन्यांपासून अंगापूर परिसरात आग लावून नुकसान करण्याचे प्रकार अनेकवेळा घडत आहेत. तसेच फळबागांचे नुकसान करणे, वाहनांची मोडतोड करणे, अशा घटनांना ऊत आला आहे. ...
या आगीत ट्रकची केबिन पूर्णतः जळून खाक झाली. या घटनेनंतर महामार्गावरील दोन्ही बाजूंनी वाहतूक थांबविण्यात आली होती. त्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांची लांबचलांब रांग लागली होती. ...
Agnipath Scheme Protest : अग्निपथ योजनेची घोषणा केल्यानंतर ठिकठिकाणी निदर्शने सुरू झाली आहेत. सलग तिसऱ्या दिवशी हे आंदोलन हिंसक झालं असून परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं पाहायला मिळत आहे. ...