High Court Notice to CCI : कापसाचे उत्पादन देशात सर्वाधिक असलेल्या विदर्भात खरेदी केंद्रांचा गंभीर तुटवडा निर्माण झाला आहे. शेकडो शेतकरी खरेदी केंद्रांच्या प्रतीक्षेत असताना फक्त ८९ च केंद्रे सुरू केल्याने हायकोर्टाने कापूस महामंडळाला फटकारलं असून, श ...
Irrigation Survey : केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार बीड जिल्ह्यात लघुसिंचन योजना आणि सर्व प्रकारच्या जलसाठ्यांची व्यापक प्रगणना सुरू करण्यात आली आहे. (Irrigation Survey) ...
Banana Crop Insurance : हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेंतर्गत यंदा केळीच्या पीक विम्याची नोंदणी विक्रमी झाली आहे. त्यामुळे कृषी आयुक्तालयाचे पथक थेट शेतातील बांधावर जाऊन केळी लागवडीची पुन्हा पडताळणी सुरू करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत् ...
ativrushti madat प्रशासनाच्या आदेशानुसार तालुकानिहाय मंडळात पंचनामे करण्यात आले. एकूण ५ लाख ९२ हजार ८६९ शेतकऱ्यांपैकी ३६ हजार ७९२ शेतकरी अद्यापही ई-केवायसीविना अतिवृष्टीच्या रकमेपासून वंचित आहेत. ...
राज्यातील कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर भर देणाऱ्या कृषी समृद्धी योजनेंतर्गत २०२५-२६ वर्षासाठी अहिल्यानगर जिल्ह्यासाठी २२ कोटी २९ लाख मंजूर झाले आहेत. ...
हरभरा हे रब्बीतील एक महत्वाचे पीक आहे. त्यामुळे योग्य पाणी व्यवस्थापन हरभरा पिकासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. याचअनुषंगाने आज आपण जाणून घेणार आहोत हरभरा पिकाला पाणी देण्याच्या योग्य वेळा आणि पद्धतीची सविस्तर माहिती. ...