मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि ढगफुटीने अनेक शेतकऱ्यांचे संसार उध्वस्त केले. सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथील रामकलाबाई कोल्हे या त्यातीलच एक बळी ठरल्या आहेत. 'साहेब, सर्व होत्याचं नव्हतं झालं... आता दिवाळी कशी साजरी करू?' या शब्दात त्या आपल्या आयुष्याच ...
Kapus Kahredi राज्यामध्ये सीसीआय (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) च्या माध्यमातून कापूस खरेदी करण्यात येते. या खरेदीसाठी शेतकऱ्यांची ‘किसान कपास ॲप’ वर नोंदणी सुरू झालेली आहे. ...
Bamboo Policy Maharashtra 2025 राज्यातील शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक आणि शाश्वत उत्पन्नाचा पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५ ला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. ...
Mahadbt Scheme : जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाडीबीटी पोर्टलद्वारे विविध कृषी योजनांसाठी तब्बल २.८२ लाख शेतकऱ्यांची निवड झाली असून, हजारो शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, ठिबक आणि तुषार सिंचनासह विविध योजनेचा लाभ मिळणार आहे. (Mahadbt Sch ...