कमळापूर (ता. खानापूर) येथील प्रगतशील शेतकरी जयकर हणमंत साळुंखे यांनी उजाड आणि ओसाड खडकाळ माळरानावर अथक परिश्रमातून थायलंडचा फणस पिकवून जिल्ह्यातील पहिला प्रयोग यशस्वी केला आहे. ...
Vihir Adhigrakhan Mobadala : राज्यातील उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाकडून पहिल्या टप्प्यात १३ जिल्ह्यांना ४१.५३ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. मात्र, वाशिमसह २१ जिल्ह्यांचे प्रस्ताव रखडल्याने या जिल्ह्यांना अद्याप प्रतीक्षा ...
महाराष्ट्राची शेतीची परंपरा पर्यटकांपर्यंत पोहोचवावी, यातून पर्यटकांची निसर्गाशी नाळ जोडली जावी, तसेच या क्षेत्रात तरुणांना रोजगाराची संधी मिळावी, या हेतूने महाराष्ट्र शासनाने कृषी पर्यटन धोरण राबविण्यास मान्यता दिली आहे. ...
Kisan Call Center : शेतीतील कीड-रोग, खत व्यवस्थापन, हवामान बदल किंवा शासकीय योजनांची माहिती हवी आहे का? आता शेतकऱ्यांना शेतीविषयक प्रत्येक प्रश्नाचे उत्तर घरबसल्या मिळणार आहे. वाचा सविस्तर ...